पीएम किसान योजनेत महत्वाचा बदल, ‘ई-केवायसी’ धारकांनाच आता १२ वा हप्ता

पीएम किसान

पीएम किसान योजनेत महत्वाचा बदल, ‘ई-केवायसी’ धारकांनाच आता १२ वा हप्ता   आतापर्यंत तब्बल 10 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत आहे. मात्र, जे अपात्र आहेत असेही शेतकरी लाभ घेत असल्याचे निदर्शणास आले असून त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. मुंबई : चार महिन्यातून एकदा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणारा पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Scheme) […]

पीएम किसान योजनेत महत्वाचा बदल, ‘ई-केवायसी’ धारकांनाच आता १२ वा हप्ता Read More »