कृषी महाराष्ट्र

February 26, 2023

आंबा फळगळ टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात ? वाचा संपूर्ण

आंबा फळगळ

आंबा फळगळ टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात ? वाचा संपूर्ण आंबा फळगळ Ratnagiri Mango Crop News : दरवर्षी मार्च ते एप्रिल या कालावधीत उष्णतेच्या लाटांचा प्रभाव तयार होतो; मात्र यंदा त्या लवकर जाणवत आहेत. त्याचा परिणाम हापूसवर (Hapus Mango) होत आहे. माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.   बदलत्या वातावरणानुसार (Change Weather) बागायतदारांनी प्रभावी […]

आंबा फळगळ टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात ? वाचा संपूर्ण Read More »

‘सिंधुरत्न’ अंतर्गत शेतकरी गटांना कृषी यांत्रिकीकरणाची संधी ! वाचा सविस्तर

‘सिंधुरत्न’ अंतर्गत

‘सिंधुरत्न’ अंतर्गत शेतकरी गटांना कृषी यांत्रिकीकरणाची संधी ! वाचा सविस्तर ‘सिंधुरत्न’ अंतर्गत Shindhudurg News : जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी (Farmers Producers Company) आणि नोंदणीकृत बचत गटांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत यांत्रिकीकरणांसाठी ७५ टक्के अनुदानावर (Subsidy) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी २ मार्चपर्यंत प्रस्ताव देण्यात यावेत, असे आवाहन कृषी विभागाकडून (Agricultural Department) करण्यात आले

‘सिंधुरत्न’ अंतर्गत शेतकरी गटांना कृषी यांत्रिकीकरणाची संधी ! वाचा सविस्तर Read More »

हवामान अंदाज : पुढील चार दिवसांचा हवामान अंदाज कसा राहील ? जाणून घ्या सविस्तर

पुढील चार दिवसांचा

हवामान अंदाज : पुढील चार दिवसांचा हवामान अंदाज कसा राहील ? जाणून घ्या सविस्तर पुढील चार दिवसांचा फेब्रुवारीच्या मध्यापासून सूर्य तापू लागतो. दरम्यान, गेल्या 24 तासांत कमाल तापमानात सरासरीपेक्षा दोन अंशांनी वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे जात आहे. त्यामुळे किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे दिवसा कडक सूर्यप्रकाश आणि

हवामान अंदाज : पुढील चार दिवसांचा हवामान अंदाज कसा राहील ? जाणून घ्या सविस्तर Read More »

Scroll to Top