कृषी महाराष्ट्र

कृषी यांत्रिकीकरण म्हणजे काय

Agriculture Machinery Subsidy : १५ लाख कृषी यंत्रांचे शेतकऱ्यांना वाटप ! अनुदान आठ वर्षात वाढले

Agriculture Machinery Subsidy

Agriculture Machinery Subsidy : १५ लाख कृषी यंत्रांचे शेतकऱ्यांना वाटप ! अनुदान आठ वर्षात वाढले   Agriculture Machinery Subsidy : देशातील शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकिकरण योजनेतून कृषी यंत्रांचा पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना २०१४-१५ पासून आतापर्यंत १५ लाख २३ हजार यंत्र आणि अवजारांचा पुरवठा करण्यात आला. ही योजना केंद्र सरकारच्या अनुदानातून चालते, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री […]

Agriculture Machinery Subsidy : १५ लाख कृषी यंत्रांचे शेतकऱ्यांना वाटप ! अनुदान आठ वर्षात वाढले Read More »

मशागतीसाठी सुधारित रोटरी नांगर वापरण्याचे काय फायदे ?

रोटरी नांगर

मशागतीसाठी सुधारित रोटरी नांगर वापरण्याचे काय फायदे ? रोटरी नांगर Agriculture Mechanization : पेरणीपूर्व मशागतीमध्ये नांगरणी हे महत्त्वाचे काम आहे. याकरिता सुधारित नांगराचा वापर करणे गरजेचे आहे. सुधारित नांगराच्या बैलचलित आणि ट्रॅक्टरचलित नांगर (Tractor Plough) असे दोन प्रमुख प्रकार आहेत. याशिवाय त्यांच्या घडणीनुसार फाळांचे नांगर आणि तव्यांचे नांगर असे दोन प्रकारही आहेत. अलीकडच्या काळात ट्रॅक्टरच्या

मशागतीसाठी सुधारित रोटरी नांगर वापरण्याचे काय फायदे ? Read More »

‘सिंधुरत्न’ अंतर्गत शेतकरी गटांना कृषी यांत्रिकीकरणाची संधी ! वाचा सविस्तर

‘सिंधुरत्न’ अंतर्गत

‘सिंधुरत्न’ अंतर्गत शेतकरी गटांना कृषी यांत्रिकीकरणाची संधी ! वाचा सविस्तर ‘सिंधुरत्न’ अंतर्गत Shindhudurg News : जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी (Farmers Producers Company) आणि नोंदणीकृत बचत गटांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत यांत्रिकीकरणांसाठी ७५ टक्के अनुदानावर (Subsidy) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी २ मार्चपर्यंत प्रस्ताव देण्यात यावेत, असे आवाहन कृषी विभागाकडून (Agricultural Department) करण्यात आले

‘सिंधुरत्न’ अंतर्गत शेतकरी गटांना कृषी यांत्रिकीकरणाची संधी ! वाचा सविस्तर Read More »

कृषी यांत्रिकीकरण ही काळाची गरज ! वाचा सविस्तर

कृषी यांत्रिकीकरण

कृषी यांत्रिकीकरण ही काळाची गरज ! वाचा सविस्तर कृषी यांत्रिकीकरण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुमारे २० टक्के इतका वाटा असलेल्या भारतासारख्या देशामध्ये ४० % रोजगारही त्यातून उपलब्ध होतो. इतकी लोकसंख्या असतानाही यांत्रिकीकरणाची आवश्यकताच का आहे, असा सवाल अनेकांना भेडसावतो. भारतातील एकूण लागवडीखालील जमिनीपैकी ५१% कोरडवाहू, तर ४९% बागायती आहे. उत्पन्नामध्येही बागायती क्षेत्राचा वाटा ६०% असून, कोरडवाहू जमिनीतून

कृषी यांत्रिकीकरण ही काळाची गरज ! वाचा सविस्तर Read More »

Scroll to Top