गाळयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू ! राज्य सरकारचा निर्णय

गाळयुक्त शिवार योजना

गाळयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू ! राज्य सरकारचा निर्णय   मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात राबविण्यात आलेली गाळमुक्त धरण (Sludge Free Dam) आणि गाळयुक्त शिवार योजना (Agriculture Scheme) पुन्हा राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २०२१ मध्ये या योजनेची मुदत संपल्याने ती बंद होती. लोकसहभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने जुन्या पद्धतीनेच ही योजना राबविण्यात […]

गाळयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू ! राज्य सरकारचा निर्णय Read More »