अर्ध्या किमतीत शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देणार ! देवेंद्र फडणवीसांची माहिती

अर्ध्या किमतीत

अर्ध्या किमतीत शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देणार ! देवेंद्र फडणवीसांची माहिती अर्ध्या किमतीत Maharashtra Assembly : “आगामी तीन वर्षांत राज्यातील ३० टक्के कृषी फीडर सौर ऊर्जेवर आणणार असून, यामुळे शेतकऱ्यांना सध्याच्या वीज दरापेक्षा निम्म्या किमतीत वीज मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना दिवसाही आवश्यक तेवढी मुबलक प्रमाणात वीज मिळेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी […]

अर्ध्या किमतीत शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देणार ! देवेंद्र फडणवीसांची माहिती Read More »