कृषी महाराष्ट्र

अवकाळी पाऊस नुकसान भरपाई

Unseasonal Rains : अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश ! मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय

Unseasonal Rains

Unseasonal Rains : अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश ! मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय   Unseasonal Rains : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे कापूस, भात, तूर, द्राक्ष आणि कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ पंचनामे करण्याचे […]

Unseasonal Rains : अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश ! मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय Read More »

Crop Insurance : सोयाबीन उत्पादकांच्या खात्यात ८६ कोटी जमा ! वाचा सविस्तर

Crop Insurance

Crop Insurance : सोयाबीन उत्पादकांच्या खात्यात ८६ कोटी जमा ! वाचा सविस्तर   Crop Insurance : या वर्षातील खरीप हंगामात पावसात खंड पडला होता. शिवाय यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसानही झाले. या नुकसानाची भरपाई म्हणून विमा कंपनीकडून २५ टक्के अग्रिम दिल्या जात आहे. आतापर्यंत एक लाख ५६ हजार ५४६ शेतकऱ्यांच्या खात्यात

Crop Insurance : सोयाबीन उत्पादकांच्या खात्यात ८६ कोटी जमा ! वाचा सविस्तर Read More »

८ दिवसात अवकाळीची नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ! अर्थमंत्र्यांची माहिती

नुकसान भरपाई

८ दिवसात अवकाळीची नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ! अर्थमंत्र्यांची माहिती नुकसान भरपाई अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यामुळे अनेकांची पिके जमीदोस्त झाली. अनेकांच्या बागा देखील उध्वस्त झाल्या होत्या. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. (compensation for damages) असे असताना आता या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या उद्देशाने थेट मंत्रालयातून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान

८ दिवसात अवकाळीची नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ! अर्थमंत्र्यांची माहिती Read More »

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर आजपासून मोबदला होणार जमा ! वाचा सविस्तर

अतिवृष्टीमुळे नुकसान

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर आजपासून मोबदला होणार जमा ! वाचा सविस्तर   मराठवाड्यातील (Marathwada) शेतकऱ्यांचे (Farmers) मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. यामुळे शेतकरी अडचणीत आला होता. येथील आठही जिल्ह्यात एकूण 12 लाख 68 हजार 8 शेतकऱ्यांचे तब्बल 8 लाख 57 हजार 32.12 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. त्यामुळे यासाठी प्रशासनाने

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर आजपासून मोबदला होणार जमा ! वाचा सविस्तर Read More »

अवकाळीच्या नुकसानीची माहिती पाठवण्यासाठी नंबर जारी, त्वरित मिळणार मदत : कृषिमंत्री

अवकाळीच्या नुकसानीची

अवकाळीच्या नुकसानीची माहिती पाठवण्यासाठी नंबर जारी, त्वरित मिळणार मदत : कृषिमंत्री अवकाळीच्या नुकसानीची राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. राज्यातील अनेक भागामध्ये गारपीठ झाली आहे. तर हवामान विभागाने (Department of Meteorology) वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. कारण अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं

अवकाळीच्या नुकसानीची माहिती पाठवण्यासाठी नंबर जारी, त्वरित मिळणार मदत : कृषिमंत्री Read More »

Scroll to Top