Floriculture : फुलशेती शेतकऱ्यांसाठी वरदान

Floriculture

Floriculture : फुलशेती शेतकऱ्यांसाठी वरदान   Raigad News : जिल्ह्यात फुलशेतीला मिळणारा वाव, सरकारकडून मिळणारे अनुदान व जवळच असणारी मुंबईची मोठी बाजारपेठ याचा विचार करता जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फुलपीक योजना वरदान ठरणार असून शेतकऱ्यांनी याचा फायदा घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. आंबा, काजूसारख्या फळपिकांबरोबरच शेतकऱ्यांना फूल शेतीमध्येही चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ […]

Floriculture : फुलशेती शेतकऱ्यांसाठी वरदान Read More »