सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगाम अडचणीत

रब्बी

सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगाम अडचणीत रब्बी निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खरीप हंगाम हातचा गेला; मात्र आता गेल्या चार-पाच दिवसापासून थंडीचे प्रमाण कमी झाले असून दिवसभर ढगाळ वातावरण आहे. विक्रमगड, जि. पालघर : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाचा पाऊस (Rainfall) सरासरीपेक्षा जास्त झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान (farmer’s Loss) […]

सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगाम अडचणीत Read More »