कृषी महाराष्ट्र

Crop

Soil Moisture : आंतर मशागतीतून कसा टिकवावा जमिनीतील ओलावा ?

Soil Moisture

Soil Moisture : आंतर मशागतीतून कसा टिकवावा जमिनीतील ओलावा ? Soil Moisture रब्बी हंगामात (Rabi Season ) बहुतेक पिके जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावर (Soil Moisture) येतात. अशा परिस्थितीत उपलब्ध ओलावा पीक (Crop) पेरणीपासून तर पीक काढणीपर्यंत कसा पुरेल आणि त्याचा जास्तीत जास्त पिकाला कसा उपयोग होईल याकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी आंतरमशागतीशिवाय दुसरा पर्याय […]

Soil Moisture : आंतर मशागतीतून कसा टिकवावा जमिनीतील ओलावा ? Read More »

महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले ! या योजनेतून मिळणार भरपाई ?

महाराष्ट्रातील

महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले ! या योजनेतून मिळणार भरपाई ?   नवी दिल्ली : यंदा देशाच्या काही भागात पावसाने जोरदार (Heavy Rain) बॅटिंग केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे (Farmers) हातचे पीक (Crop) गेले आहे. त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तरीही चिंता करण्याचे काम नाही. ही योजना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (Compensation)देईल. शेतकऱ्यांना मदत दुप्पट अन्

महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले ! या योजनेतून मिळणार भरपाई ? Read More »

Scroll to Top