कृषी महाराष्ट्र

krushi yojana

डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत ५१८ लाभार्थींना अनुदान ! वाचा संपूर्ण

आंबेडकर कृषी स्वावलंबन

डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत ५१८ लाभार्थींना अनुदान ! वाचा संपूर्ण आंबेडकर कृषी स्वावलंबन Solapur News : अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्‍वत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत २०२२-२३ या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील ५१८ लाभार्थींना लाभ दिला आहे. त्याअंतर्गत रक्कम रुपये ४ कोटी ४३ […]

डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत ५१८ लाभार्थींना अनुदान ! वाचा संपूर्ण Read More »

महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले ! या योजनेतून मिळणार भरपाई ?

महाराष्ट्रातील

महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले ! या योजनेतून मिळणार भरपाई ?   नवी दिल्ली : यंदा देशाच्या काही भागात पावसाने जोरदार (Heavy Rain) बॅटिंग केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे (Farmers) हातचे पीक (Crop) गेले आहे. त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तरीही चिंता करण्याचे काम नाही. ही योजना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (Compensation)देईल. शेतकऱ्यांना मदत दुप्पट अन्

महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले ! या योजनेतून मिळणार भरपाई ? Read More »

Scroll to Top