कृषी महाराष्ट्र

खरीप पेरणी

Kharif Sowing : राज्यात खरीपाची ९३ टक्के पेरणी ! वाचा सविस्तर कोणत्या पिकांची किती पेरणी ?

Kharif Sowing

Kharif Sowing : राज्यात खरीपाची ९३ टक्के पेरणी ! वाचा सविस्तर कोणत्या पिकांची किती पेरणी ?   Kharif Sowing : राज्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस झाला. मात्र अद्यापही काही भागातील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. तरी राज्यात खरीप पीक पेरा (kharif swoing update) ९३ टक्क्यांच्या पुढे गेला आहे, अशी माहिती कृषी आयुक्तालयाने दिली आहे. एकीकडे […]

Kharif Sowing : राज्यात खरीपाची ९३ टक्के पेरणी ! वाचा सविस्तर कोणत्या पिकांची किती पेरणी ? Read More »

Kharif Crop Fertilizers : खरीप पिकांना पेरणीच्या वेळी कोणती खते द्यावी ? वाचा संपूर्ण

Kharif Crop

Kharif Crop Fertilizers : खरीप पिकांना पेरणीच्या वेळी कोणती खते द्यावी ? वाचा संपूर्ण Kharif Season : पिकाच्या जोमदार वाढीसाठी पिकाला शिफारशीत प्रमाणात खते दिली जातात. मातीपरिक्षणानूसार पिकाला खते दिल्यामुळे पिकाची अन्नद्रव्याची नेमकी गरज भागवली जाते. कोरडवाहूमध्ये पिकांना रासायनिक खते दिल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ होते. पीक १० ते १५ दिवस अगोदर तयार होते. रासायनिक खताच्या

Kharif Crop Fertilizers : खरीप पिकांना पेरणीच्या वेळी कोणती खते द्यावी ? वाचा संपूर्ण Read More »

Sowing Update : पेरणी योग्य पावसाची वाट बघाच ! हवामान तज्ञांचा सल्ला

Sowing Update

Sowing Update : पेरणी योग्य पावसाची वाट बघाच ! हवामान तज्ञांचा सल्ला Sowing Update Rain Update : अति तीव्र बिपॉरजॉय चक्रीवादळाने गुजरात, राजस्थानमध्ये धुमाकूळ घातला आहे. हे चक्रीवादळ अति तीव्र स्वरूपात गुजरात राज्यात प्रवेश करणार होते, त्याप्रमाणे त्याने प्रवेश केला. खबरदारी घेतली म्हणून मनुष्यहानी झाली नसली तरी जनजीवन मात्र विस्कळीत होऊन वित्तहानी ही झालीच. ‘’बिपॉरजॉय’’

Sowing Update : पेरणी योग्य पावसाची वाट बघाच ! हवामान तज्ञांचा सल्ला Read More »

खरीप पेरण्यांसाठी घाई करू नका ! कृषी विभागाचा सल्ला : वाचा सविस्तर

कृषी विभागाचा सल्ला

खरीप पेरण्यांसाठी घाई करू नका ! कृषी विभागाचा सल्ला : वाचा सविस्तर कृषी विभागाचा सल्ला सध्या राज्यातील शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. यामुळे पाऊस कधी पडणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. असे असताना राज्यात मॉन्सूनचे आगमन लांबणीवर पडत आहे. त्यामुळे पुरेशी ओल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत, असा सल्ला कृषी आयुक्तालयाने दिला आहे. राज्यात अनेक

खरीप पेरण्यांसाठी घाई करू नका ! कृषी विभागाचा सल्ला : वाचा सविस्तर Read More »

Scroll to Top