कृषी महाराष्ट्र

February 5, 2023

शेणखत आणि सेंद्रिय शेतीचं वास्तव काय आहे ? वाचा संपूर्ण

शेणखत आणि सेंद्रिय

शेणखत आणि सेंद्रिय शेतीचं वास्तव काय आहे ? वाचा संपूर्ण शेणखत आणि सेंद्रिय Organic Farming – शेणाखताचं महत्त्व कोणी मला सांगू लागला की,मला त्याच्या थोबाडीत लगावून त्याचं तोंड बंद करण्याची इच्छा होते. आणि मग त्याला सांगावं वाटतं, शेणखत हे जमिनीसाठी चांगलंच असतं. हा शोध काही तू लावलेला नाहीस. शेकडो वर्षांपूर्वीपासून आपले पूर्वज शेतकरी ते वापरत […]

शेणखत आणि सेंद्रिय शेतीचं वास्तव काय आहे ? वाचा संपूर्ण Read More »

जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी व्हर्मीवॉश कसं बनवायचं ?

जमिनीची सुपीकता

जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी व्हर्मीवॉश कसं बनवायचं ?   जमिनीची सुपीकता (Soil Fertility) टिकून राहण्यासाठी गांडूळखत आवश्यक आहे हे सर्वांना माहितच आहे. गांडूळ खता इतकंच व्हर्मीवॉश पिकांसाठी उपयोगी आहे. व्हर्मीवॉशला (Vermiwash) गांडूळ पाणी असेही म्हणतात.व्हर्मीवॉश पिकाच्या मुळांची वाढ होण्यासाठी तसच फळांची गळ थांबवण्यास मदत करते. व्हॅर्मीवॉश घरच्या घरी बनवता येतं, ते कस बनवायच? याविषयी महात्मा

जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी व्हर्मीवॉश कसं बनवायचं ? Read More »

आंबा मोहोराची गळ का होते ? वाचा संपूर्ण माहिती

आंबा मोहोराची गळ

आंबा मोहोराची गळ का होते ? वाचा संपूर्ण माहिती   दरवर्षी कोणत्या न कोणत्या कारणान आंबा मोहोराच (Mango Bloom) पर्यायान पिकाच मोठ नुकसान होत. प्रमुख दुय्यम पोषण द्रव्यांची कमतरता, संजिवकांचा आभाव, पाण्याच अयोग्य व्यवस्थापन आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव यांसारख्या कारणांमुळ आंबा मोहोराची गळ होते. आंब्याची उत्पादकता ही मोहोरावर अवलंबून आहे. त्यामुळे आंबा मोहोराचे संरक्षण करण गरजेच

आंबा मोहोराची गळ का होते ? वाचा संपूर्ण माहिती Read More »

Scroll to Top