कृषी महाराष्ट्र

November 22, 2022

फुलांची तोडणी करताना घ्यावयाची काळजी : वाचा संपूर्ण

फुलांची तोडणी

फुलांची तोडणी करताना घ्यावयाची काळजी : वाचा संपूर्ण   फुले अगदी कापणी झाल्यानंतर जिवंत असतात आणि त्यांच्या मध्ये चयापचयाच्या प्रक्रिया चालू असतात त्यामुळे फुलामध्ये विविध प्रक्रिया होत असतात. य़ा प्रक्रियांमुळे फुलांमधील कर्बोदकांचे प्रमाण कमी होते. फुलांचा तापमान आणि श्वसन दर (Breathing Rate) वाढतो. सूक्ष्मजीवाची निर्मिती होते आणि त्या सूक्ष्मजीवामुळे फुलांचा जलद ऱ्हास होण्यास सुरवात होते. […]

फुलांची तोडणी करताना घ्यावयाची काळजी : वाचा संपूर्ण Read More »

Soil Moisture : आंतर मशागतीतून कसा टिकवावा जमिनीतील ओलावा ?

Soil Moisture

Soil Moisture : आंतर मशागतीतून कसा टिकवावा जमिनीतील ओलावा ? Soil Moisture रब्बी हंगामात (Rabi Season ) बहुतेक पिके जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावर (Soil Moisture) येतात. अशा परिस्थितीत उपलब्ध ओलावा पीक (Crop) पेरणीपासून तर पीक काढणीपर्यंत कसा पुरेल आणि त्याचा जास्तीत जास्त पिकाला कसा उपयोग होईल याकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी आंतरमशागतीशिवाय दुसरा पर्याय

Soil Moisture : आंतर मशागतीतून कसा टिकवावा जमिनीतील ओलावा ? Read More »

निर्जलीकरणातून कांद्याचे मुल्यवर्धन व त्याचे कांदा उत्पादनातील महत्व

निर्जलीकरणातून कांद्याचे

निर्जलीकरणातून कांद्याचे मुल्यवर्धन व त्याचे कांदा उत्पादनातील महत्व निर्जलीकरणातून कांद्याचे प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धित कांद्याचे जागतिक बाजारपेठेत महत्त्व वाढत आहे. भारतातील एकूण भाजीपाला उत्पादनामध्ये कांद्याचे (Onion) प्रमाण ६ टक्के आहे. कांद्याच्या दरावर अधिक उत्पादन, शासनाचे निर्यात धोरण इ. चा परिणाम होतो. त्यामुळे कांद्याचे दर (Onion Rate) काही वेळा चढे तर काही वेळा अत्यंत कमी होतात. यावर

निर्जलीकरणातून कांद्याचे मुल्यवर्धन व त्याचे कांदा उत्पादनातील महत्व Read More »

यशोगाथा : अर्धबंदिस्त कोंबडीपालन, उत्पन्नाचा भक्कम आधार

अर्धबंदिस्त कोंबडीपालन

यशोगाथा : अर्धबंदिस्त कोंबडीपालन, उत्पन्नाचा भक्कम आधार   जालना जिल्ह्यातील खणेपुरी येथील २६ वर्षीय प्रभू राम गाडे या उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याने अर्धबंदिस्त पद्धतीचे कोंबडीपालन व त्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन करून उत्पन्नाचा भक्कम आधार तयार केला आहे. मुक्त संचाररूपी अर्धबंदिस्त कोंबडीपालन (Poultry Farming) व्यवसाय ग्रामीण भागातील बेरोजगार युवक, तसेच कोरडवाहू व फळबाग शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरू शकतो. सुरुवातीला

यशोगाथा : अर्धबंदिस्त कोंबडीपालन, उत्पन्नाचा भक्कम आधार Read More »

रब्बीसाठी पीकविमा योजना राज्यभर लागू : अंतिम मुदत ३० नोव्हेंबर

रब्बीसाठी पीकविमा योजना

रब्बीसाठी पीकविमा योजना राज्यभर लागू : अंतिम मुदत ३० नोव्हेंबर रब्बीसाठी पीकविमा योजना राज्यात रब्बी (२०२२-२३) हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा यजना लागू करण्यात आली आहे. योजनेत सहभागासाठी ज्वारीकरीता अंतिम मुदत ३० नोव्हेंबर; तर गहू, हरभरा, कांद्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत राहील. पुणे : राज्यात रब्बी (२०२२-२३) हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना (Crop Insurance Scheme) लागू करण्यात आली

रब्बीसाठी पीकविमा योजना राज्यभर लागू : अंतिम मुदत ३० नोव्हेंबर Read More »

Scroll to Top